संसदीय राजकारणातून व्यवस्थापरिवर्तन घडेल काय?
एनजीओ हे जे प्रकरण आहे त्याने भारतीय समाजव्यवस्थेमध्ये मोठाच गोंधळ माजवलेला आहे. समाजकार्य हा एक व्यवसाय आहे या भूमिकेतून आणि निश्चित वैचारिक भूमिकेच्या अभावातच काम होऊ लागले. या गोंधळात खऱ्या सामाजिक संघटना निष्प्रभ होऊ लागल्या. ‘आयडियलायझेशन ऑफ युथ’ ही एक प्रक्रिया जी १९९०च्या आधी सुरू होती ती थांबली.......